Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: भटक्या कुत्र्यांनी दोन बालकांचा बळी घेऊनही महानगरपालिका आणि सरकार गप्प कसे?. आक्रमक आ. अर्जुनराव खोतकर यांनी सरकारला ध

Jalna, Jalna | Jul 3, 2026
भटक्या कुत्र्यांनी दोन बालकांचा बळी घेऊनही महानगरपालिका आणि सरकार गप्प कसे?. आक्रमक आ. अर्जुनराव खोतकर यांनी सरकारला धारेवर धरले.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार भटक्या कुत्र्यांनी जालना शहरातील दोन बालकांचा लचके तोडून जीव घेतला आहे. याशिवाय एका पोलीस कर्मचाऱ्याचाही चावा घेतल्याने मृत्यू झाला आहे. केवळ पंधरा दिवसात ९३ लोकांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. अशा गंभीर घटना होऊ नये म्हणून महानगरपालिका आणि सरकार काय करत आहे, असा संतप्त सवाल आमदार अर्जु