यवतमाळ : केंद्र शासनाने रोजगार हमी योजनेच्या कामासाठी राज्यात १३०० कोटींची तरतूद केली आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याला रोजगार हमी योजनेच्या कामासाठी ११० कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीचे वितरण करताना एसएनए स्पर्श प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. यामुळे रोहयोच्या कामकाजात होणाऱ्या गैरप्रकाराला ब्रेक लावता येणार आहे. रोहयोची एसएनए स्पर्श प्रणाली ही केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने प्रस्तावित केल