आर्वी: आर्वी मनरेगा अपहार प्रकरण...गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार काढल्यावर नागपूर जिल्ह्यात झाली बदली..
Arvi, Wardha | Jan 25, 2026 आर्वी पंचायत समितीच्या मनरेगा अपहार प्रकरणात गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती पदभार काढण्यात आला होता आता त्यांना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे.. मात्र निलंबन झाले नसल्याने नेमके यात पाणी कुठे मुरले.. या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्वी शहरात चर्चा सुरू आहे