रब्बी हंगाम सन 2025 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी दि.15 डिसेंबर पर्यंत विमा हप्ता भरुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सन १८८१ च्या फेमीन कमीशन ने शिफारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत कृषी विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले