जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली होती यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे राळेगाव तालुक्यात 25 हजार 290 शेतकऱ्यांना 24 कोटी 79 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची वितरण करण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार अमित भोईटे यांनी आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दिली आहे.