गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे काल रात्री दीड तास पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे मात शेतीच्या हातात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्या असून भात पिके आडवी झाली आहे यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे कापडीला आलेल्या अचानक आलेल्या पावसामुळे भुईसपट झाला असून यामुळे बळीराजा हवालदार झालेले आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तेवढा