नाशिक जिल्ह्यात गेल्यात आणि दिवसांपासून मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या पाच शेतीवर याचा परिणाम झाला असून वात पिके जमीन दोस्त झाली आहेत बाद शेतीत पाणी साचल्याने व पिके आडवी झाल्याने हे साधण्याच्या मार्गावर आहे कापणीला मजूर सुद्धा महाग असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी योगेश गुन्हे यांनी केली आहे