जालना: आसाममधून १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुली जालना रेल्वे स्थानकावर सापडल्या; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळ
Jalna, Jalna | May 14, 2026 आसाममधून १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुली जालना रेल्वे स्थानकावर सापडल्या; प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळविल्याचा संशय.. आज दिनांक 14 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार आसाम राज्यातील आनंदनगर येथून तब्बल १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुली अखेर जालना रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मुलींना फूस लावून आणल्याचा प्राथमिक संशय व्