आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान आयटीआय नांदेड येथे बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजप व एनडीएला मोठे बहुमत मिळाल्याने आयटीआय चौक येथे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महानगर व जिल्ह्याच्या वतीने जल्लोष साजरा करत मिठाईवाटप करण्यात आले यावेळी उपस्थित आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापुरकर, यांच्यासह भाजपा, महिला मोर्चा युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.