आझाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री व सहकारमंत्री यांना ऑनलाईन निवेदन पाठवून दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. सोयाबीन खरेदी प्रक्रियेत जाचक अटी रद्द करून मागील वर्षीप्रमाणे एफपीसीमार्फत पारदर्शक खरेदी सुरू करावी, तसेच महाडीबीटी योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री खरेदीसाठी रब्बी हंगामापर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पोहरे यांनी निवेदनात केली आहे.अशी माहिती दिनांक 22ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता शेतकरी पुत्र गो