आदिवासी भागात गंभीर समस्या ठरत असलेल्या सिकलसेल अॅनिमिया या आजारावर मात शासनाच्या वतीने 'अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष करण्यासाठी महाराष्ट्र अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपली तपासणी करून घ्यावी आणि सिकलसेल मुक्त पिढी घडवण्यासाठी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन आदिवासी विकास मंत्री यांनी केले आहे