गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले असून पावसामुळे भाताच्या शेतात पाणी जात असले असून भात पीक आडे झाले आहे त्यामुळे इगतपुरीच्या तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी आज इगतपुरीतील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीचे पाहणी केले तसेच मंडळ अधिकारी कृषी अधिकारी व तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून अबकड फॉर्म भरून घेण्यास सांगितले कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची शासन खबरदारी घेणार असल्याची माहिती अभिवादन यांनी दिली