जालना: अतिक्रमणामुळे
मास्टर प्लॅनची तात्काळ अंमलबजावणी करा नगरसेवक वीरेंद्र धोका यांचे मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन द्
Jalna, Jalna | Apr 28, 2026 शहरातील वाढती लोकसंख्या, अनियोजित विकास, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनियंत्रित वाहतूक यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत नगर सेवक विरेंद्र धोका यांनी मनपा आयुक्त, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी नगरसेवक वीरेंद्र धोका यांनी केली आहे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, जालना शहर पूर्वी नगरपालिका होती; मात्र वाढती लोकसंख्या, नवीन वसाहती आणि वाढलेला व्यापारी व