एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. आज शनिवार दिनांक 5 जुलै सकाळी ११ वाजता पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी राधानगरी येथील चौगुले यांच्या शेतामध्ये जाऊन या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते..