जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाई मात्र जिल्ह्यातील अनेक मंडळी व गावे यातून उघडण्यात आली असून त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे झाला आहे मोठे नुकसान असतानाही काही घोडचुकीमुळे ही गावे वगळल्याच शेतकऱ्यांनी म्हटल आहे तर गावात समाविष्ट न केल्यास मोठ्या आंदोलनाची तयारी सध्या शेतकरी वर्ग करत आहे या संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे ही माहिती आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता दिली.