तुळजापूर: केंद्रातील सरकार हे उद्योगपती धार्जिने; तुळजापूर येथे बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची टीका
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी आई तुळजाभवानीचे सहा जुलै रोजी आठच्या सुमारास दर्शन घेतले व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही विचार करत नाही हे सरकार उद्योगपती धार्जिने असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.