दावसा गावातील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र कोल्हे यांनी शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून या शेतकऱ्यावर जवळपास दीड लाखाचे कर्ज होते. आर्थिक तंगी कमी उत्पादन आणि कर्जाच्या बोजाच्या कारणाने तो मानसिक तणावात होता आणि यातूनच त्याने आत्महत्या केला.त्यांच्या घरी जाऊन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर दुधाने यांनी भेट घेतली.