विदर्भात आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यात आले असून, दोन ते तीन नगरसेवक प्रत्येक महानगरपालिकेत मनसेचे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले.येत्या महापालिका निवडणुकांमध्ये यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये मनसेसाठी सध्या चांगले वातावरण निवडणुकीसाठी आहे.