जालना: जालना शहरात नाली साफसपाई न झाल्या नागरिकाचा घरात शिरले पाणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे
Jalna, Jalna | Jun 24, 2026 जालना शहरात मुसळधार पाऊसामुळे नागरिकाचा घरात पाणी शिरल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करायला लागत आहे नाणी साफसफाई न झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असल्याचा आरोप मनतेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केला आहे