सर्व तीर्थ टाके देते दिवाळीपासून सुरू झालेला मुसळधार पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी हे आज शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रतन भांबळे व शेतकरी उपस्थित होते पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली