Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: शंभर मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांचे आवाहन

Jalna, Jalna | Jun 11, 2026
घनसावंगी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांनी केले आहे. किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, जेणेकरून उगवण चांगली होईल आणि दुबार पेरणीची वेळ येणार नाही, असे त्यांनी सांगितले. यंदा खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीच्या तयारीत असले तरी पावसाचे प्रमाण अद्याप अपुरे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, तालुक
जालना: शंभर मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये; तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांचे आवाहन - Jalna News