Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

जळगाव: जलसंपदा विभागाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह! 'समान' अधिकाऱ्याकडून चौकशी नियमबाह्य - आरटीआय कार्यकर्त्याचा आरोप

Jalgaon, Jalgaon | Nov 2, 2025
जळगाव येथील जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी शाखेविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशी प्रक्रियेवरच आता गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते नितीन रंधे यांनी या चौकशी प्रक्रियेवरच रविवारी 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

MORE NEWS

मौलानाची छेड़ काढ़नारा नाट्या कायद्या पुढे नमला माफी मांगताना#gn news

मौलानाची छेड़ काढ़नारा नाट्या कायद्या पुढे नमला माफी मांगताना#gn news

Jalgaon, Jalgaon | Jun 13, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अर्थ खाते सांभाळता येण्यासारखा एकही सक्षम नेता नाही," अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता  राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटलांनी सडेतोड उत्तर दिले. पहा काय म्हणाले...

@anilpatilncp

#jalgaon #jalgaonlivenews #anilpatil #sanjayraut

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अर्थ खाते सांभाळता येण्यासारखा एकही सक्षम नेता नाही," अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटलांनी सडेतोड उत्तर दिले. पहा काय म्हणाले... @anilpatilncp #jalgaon #jalgaonlivenews #anilpatil #sanjayraut

Jalgaon, Jalgaon | Jun 13, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर विमा कंपन्या थेट हात वर करतात. कंपन्यांकडे कोट्यवधी रुपये जमा होत आहेत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पडते आहे?" अशा कडक शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहा नेमकं काय म्हणाले..

@girishdmahajan

#GirishMahajan #jalgaon #jalgaonlivenews

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर विमा कंपन्या थेट हात वर करतात. कंपन्यांकडे कोट्यवधी रुपये जमा होत आहेत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पडते आहे?" अशा कडक शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहा नेमकं काय म्हणाले.. @girishdmahajan #GirishMahajan #jalgaon #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Jun 13, 2026

जळगाव: जलसंपदा विभागाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह! 'समान' अधिकाऱ्याकडून चौकशी नियमबाह्य - आरटीआय कार्यकर्त्याचा आरोप - Jalgaon News