महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई, तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६” च्या कलम ३९ अन्वये दिव्यांगांसाठी संवेदनशीलता जागृती या विषयावर सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद जळगाव येथे करण्यात आले. .