मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, 'कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये.' राज्य सरकार कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र ३० तारखेपासून होणार आहे.