जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका रखडल्याने ग्रामीण विकास थांबला असून तातडीने निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी दिनांक 11 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद–प.स. आजी-माजी पदाधिकारी असोसिएशनने निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे मुंबईत केली. गट–गणरचना, आरक्षण व मतदार यादी अंतिम असूनही निवडणुका जाहीर न झाल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. 12 जिल्हा परिषद निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले, मात्र अंतिम निर्णय प्रलंबित आहे.अशी माहिती प्रसिद्धीपत्रका