वर्धा शहर व लगतच्या ग्रापं क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अदाणी समूहाने सीएसआर निधीतून हाती घेण्यासाठी सहकार्य करावे, असे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अदाणी फांडेशनच्या प्रमुख प्रिती अदाणी यांनी दिले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. वर्धा शहर व लगतच्या परिसरात घनकचरा समस्या मोठी आहे. घनकच-याचे नियोजन करताना अनेक अडचणी येतात. नप व ग्रापं वर घनकचरा व्यवस्थापन करताना प्रचंड आर्थिक भूर्दंड पडतो. शिवाय म