तेल्हारा: शेतकऱ्यामुळे सरकार आहे सरकारमुळे शेतकरी नाही कृषी प्रधान देश शेतकऱ्याला कर्जमाफी हवी वंचितचे उपाध्यक्ष धैरवर्धन फुंडकर
Telhara, Akola | Nov 3, 2025 राज्य सरकारच्या कडून दोन योजना आतापर्यंत कर्जमाफीच्या लागू केल्या होत्या मात्र या दोन्ही योजना साक्षर झाल्या नसल्याचं दिसून येत आहे दरम्यान शेतकऱ्यांमुळे सरकार आहे सरकारमुळे शेतकरी नाही हा देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यावर खर्च व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा विचार या देशात व्हायला पाहिजे मात्र तसं होताना दिसून येत नाही कर्जमाफी नक्की व्हायलाच पाहिजे मात्र तसं होत नाही. असं प्रखळ मत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैरवर्धन फुंडकर यांनी व्यक्त केलं आहे