जगभरात तृतीयपंथीय व्यक्तींवरील हिंसाचार विरुद्ध जनजागृती निमार्ण करण्यासाठी आणि हिंसेत मृत झालेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यासाठी पाळला जातो. त्याचे औचित्य साधुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर येथील सामाजिक न्याय भवन येथे काल गुरुवारला तृतीयपंथीयांवरील हिंसाचारविरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.