वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गुंजखेडा येथे ज्ञानभारती विद्यालय आणि आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यभरात सिकलसेल जनजागृती मोहीम राबवली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात. असे आज 12 जानेवरोजी रात्री 10वाजता प्रसिद्धीस दिले आहे