आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन आतील प्रस्तावित वृक्षतोडीवरून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात वाद उचलला आहे. सत्ताधारी महायुतीतही या विषयावरून मत भिन्नता पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील वृक्षतोड विषयावरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.