जालना: बाजीउमृद तांडा येथील विमलबाई बालचंद चव्हाण यांचा प्रामाणिकपणाचा झगमगता आदर्श! चुकीने खात्यात आलेले ४३,५०० रुपये केले परत
Jalna, Jalna | May 5, 2026 बाजीउमृद तांडा येथील विमलबाई बालचंद चव्हाण यांचा प्रामाणिकपणाचा झगमगता आदर्श! चुकीने खात्यात आलेले ४३,५०० रुपये केले परत आज दिनांक 5 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या काळातही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण जालना जिल्ह्यात समोर आले आहे. चुकीने स्वतःच्या खात्यात जमा झालेले ४३,५०० रुपये क्षणाचाही विलंब न लावता परत करून विमलबाई बालचंद चव्हाण यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सविस्तर वृत्त असे की, स