गेल्या अनेक दिवसांपासून मुक्ताईनगर च्या मानेगाव फाटा ते बजरंग बली मंदिर रस्त्याची दुरावस्था झाली होती वारंवार मागणी करूनही या रस्त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत होता ग्रामस्थांनी थेट पूर्णा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलनाचा पवित्र उचलल्यानंतर अखेर आज या कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे ग्रामस्थांत समाधानाचं वातावरण निर्माण झालं.