आज दिनांक 8 मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना नियोजन समितीत निधी वाटप प्रकरणात याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पालकमंत्री पंकजा मुंडेंसह संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे पालकमंत्री पकजा मुढे आणि जिल्हाधिकारी अशिमा मित्तल याच्या मनमानी करुन मर्जीतील लोकांना कामे वाटप केले आहे पकजा मुढे यांनी काही जवळच्या लोकांना कामे दिले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे जिल्हा परिषद, पंचायत राज संस्थांच्या नियम डावलले मंठा ताल