उद्धव ठाकरेंनी सरकार असताना काहीच केलं नाही, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होताच शहराचं नामांतर केलं:खा. संदिपान भुमरे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 6, 2026
छत्रपती संभाजी नगर: उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी काहीच काम केलं नाही मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शहराचा नामांतर करत विकास कामे केली अस खासदार संदिपान भुमरे म्हणाले.