या चर्चासत्रात दीपक करंजीकर, अभिजीत जोग आणि शेफाली वैद्य यांनी चर्चा केली. प्राचीन काळापासून भारत अनेक आक्रमणांनी घेरला होता.इस्लामी आक्रमकांनी मात्र भारताच्या संस्कृतीवर घाला घातला .पुढे इंग्रजांनी तेच केले. भारतीय लोकांची मानसिकता भारतीय राहू नये ही काळजी घेतली गेली. आता भारत जसजसा प्रगती करेल तसतसे त्याला घेरणे वाढणार आहे.अनेक परकीय संस्था देशांतर्गत बाबींमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेल.भारताला आतून पोखरायला सुरुवात होईल.