आज दिनाक 6 डिसेबर रोजी सायंकाळी 6 वाजता मिळाल्या मिळाल्या माहिती नुसार उपेक्षित वंचित व जगण्याच्या अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंड करून भारतीय संविधानाच्या माध्यामातून न्याय देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले असे विचार युवा सेनेचे नेते अभिमन्यू खोतकर यांनी महापरिनिर्वाण दिनी आयोजीत शालेय साहीत्य वाटपाचा कार्यक्रम प्रसंगी केली. दि ६ डिसेंबर २०२५ रोजी दादावाडी नवीन जालना येथे युवा सेनेचे नेते अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब यांना अभिवादन करून गुणवंत व