खोट्या तथ्यांच्या आधारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1955 अंतर्गत दुरुस्तीचा अर्ज नियमानुसार नसताना सुद्धा आपल्या पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य नोंद केल्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या वाशिम तहसीलदार यांच्यावर कारवाई करून त्यांची गडचिरोली येथे बदली करण्याच्या मागणीसाठी उकळीपेन येथील महिला सौ रुक्माबाई वामन जमधाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 16 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.