चिमूर तालुक्यातील जंगला लगत असलेल्या शिवराय येथील शेतकरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच निळकंठ भुरे यांचा काल २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वागाने अचानक हल्ला करून त्याला जागीच ठार केलेत सदर या घटनेची माहिती 27 ऑक्टोबर रोज सकाळला दहा वाजता प्राप्त झाली समोरील तपास वन विभागाचे कर्मचारी करीत आहे