आज दिनाक 10,, नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शासनाच्या योजने पासून अनेक दिव्यांग वंचित झाले आहे जालन्यातील राजकीय पक्षासह जिल्हा प्रशासनाने दिव्यांगाच्या प्रश्नाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे अनेक दिव्यांग घरात बसून आहे त्यांना चालण्यासाठी शासनाने साधन दिले नसल्याने जिल्हाधिकारी तहसील कार्यालय महानगरपालिकेपर्यंत पोहोचू शकत नाही यामुळे शासनाच्या योजनेपासून दिव्यांग वंचित राहत आहे जालना शहरातील शनी मंदिर येथील दिव्यांग सुनील अशोकराव जोशी रेखा अशो