आज दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या काय अंतरावर रेल्वे स्टेशन जवळ लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार घडलेला आहे जालना शहरात नागरिकांना महिनाभर नळाला पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद मांजरे यांनी महानगरपालिकेकडे तक्रार करू नये महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे मधुबन कॉलनीतील नागरिकांनी महानगरपालिकेकडे नाला पाणी येत नसल्याने निवेदन दिले आहे आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्