कोरपणा 17 ऑक्टोंबर रोज शुक्रवार ला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान शेतकरी शेतमजूर हक्क परिषद मध्ये बोलताना शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला की शेतकऱ्यांनी आता हक्क मागायचा थांबवला आहे आता आम्ही शासनाकडून आमचा हिशोब मागणार या परिषदेला परिसरातील शकलो शेतकरी शेतमजूर महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते