मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कापणी झालेलं पीक पूर्णतः नासाडी झालेले आहे. उभे असलेल्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याने तेसुद्धा पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर असल्याने शासनाने तात्काळ कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी, माजी जिल्हा परिषद् सभापती व जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी केली आहे. ग