यवतमाळ: सरकार चे धोरण शेतकऱ्यांना मारक आहे व या धोरणा विरोधात काँग्रेसचा यल्गार आहे;हर्षवर्धन सपकाळ अध्यक्ष म.प्र.काँग्रेस कमिटी
सरकार च्या धोरण शेतकऱ्यांना मारक आहे या धोरणा विरोधात कॉग्रेस चा एल्गार आहे.खरीप हंगाम तोंडावर आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही.कर्जमाफी बाबत ठोस भूमिका सरकारची नाही.नरेंद्र मोदी जे बोलले होते ते त्यानी पूर्ण करावे या साठी आम्ही रस्त्यावर आहे.मूळ प्रश्नावरुन लक्ष विचलित करणे ही भाजप ची मोडस आहे.बेताल वक्तव्य करणे ही भूमिका भाजप सरकार ची आहे...