Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

राहुरी: वांबोरी चारीला तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी,जलसंपादा मंत्र्यांकडे मागणी मांडणार:अक्षय कर्डिलेमुळा धरण क्षेत्

Rahuri, Ahmednagar | Dec 30, 2025
मुळा धरण क्षेत्रातील वांबोरी चारी लाभार्थी गावांतील शेतकऱ्यांनी वांबोरी चारीला पाणी सोडून मिरी भागातील तलाव भरून द्यावेत, अशी एकमुखी मागणी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याकडे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत माहिती घेत लवकरच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या चारीसाठी पाणी सोडले जाईल असे अक्षय कर्डिले यांनी शेतक-यांना आश्वासित केले आले.
राहुरी: वांबोरी चारीला तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी,जलसंपादा मंत्र्यांकडे मागणी मांडणार:अक्षय कर्डिलेमुळा धरण क्षेत् - Rahuri News