दोन समाजात तेढ निर्माण होण्याच्या दृष्टीने सरपंचाचा खोटा शिक्का वापरून व स्वाक्षरी करून समाजात व ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या या कारणावरून तळेगाव पोलीस ठाणे तक्रार येथे सरपंच यांनी तक्रार दाखल केली होती . या घटनेचा सखोल तपास करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार तळेगाव श्यामजीपंत यांना नानकसिंग बावरी आणि समस्त समाज बांधव व नागरिकांनी आज दिली आहे