महाड: अतिवृष्टीचा अहवाल केंद्राकडे जाण्यास उशीर झाला असला तरी भरपाई दिली जाईल- मंत्री गोगावले @raigadnews24
Mahad, Raigad | Dec 4, 2025 अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जाण्यास दिरंगाई झाल्याची बाब समोर आली आहे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिल्यानंतर राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी यावर भाष्य करत जरी हा अहवाल उशिरा जात असला तरी जी काही भरपाई आहे ती शेतकऱ्यांना मी मिळवून देऊ असा दावा केलाय.