दीपावलीच्या पूर्वसंध्येवर आदिवासी शेतकरी भीमा करवते रामतीर्थ (तळप) ता. मानोरा यांनी मक्त्यानी केलेल्या १५ एकर शेत शिवारातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात असामाजिक तत्त्वाने आग लावून युवा शेतकऱ्याची केली लाखो रुपयाची हानी. नैसर्गिक आपत्तीने तालुक्यातील शेतकरी आधीच पोळलेला असून ही शेती (लक्षावधी रुपये देऊन) मक्त्याने केलेली असल्याने उपरोक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने यापूर्वी घोषित केलेली नैसर्गिक आपत्तीची मदत सुद्धा मिळते की नाही याबाबत संभ्रम