शिरूर येथे आज एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिबट्यांची नसबंदी करणे हा निर्णय घेणे गरजेचा असून पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळेच हे हल्ले वाढल्याचं त्यांनी बोलताना सांगितले.
आंबेगाव: बिबट्याची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्याची गरज आमदार दिलीप वळसे पाटील - Ambegaon News