महायुती सरकारने शेतकर्यांसाठी 31 हजार कोटीचे पॅकेज दिल्याबद्दल एकीकडे धन्यवाद देत असतानाच जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सीसीआय आणि नाफेड मार्फत शेतमालाची खरेदी करून योग्य भाव द्यावा तसेच तांत्रिक चुकांमुळे मुजोर अधिकारी आणि विमा कंपन्याकडून अडवणूक होत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,अशी ठोस मागणी केली.