दरवर्षी निसर्गाच्या अहो कृपेने तर कधी शासनाच्या उदासीन धोरणाने शेतकरी बेजार झाला आहे अगोदरच सुरुवातीला सोयाबीनची दुबार पेरणी झाली अशातच सोयाबीनला उतारा नाही काही शेतकऱ्यांनी तर सोयाबीन वरती रोटावेटर चालवला आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतातील सोयाबीन खरडून गेले जे पीक होते ते शुक्रवारी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन ओले असल्